Latest Articles

कतरीना कैफ तिची झिरो फिगर अशी ठेवते मेंटेन, डायटीशियनने सांगितली कतरीनाच्या जीवनशैलीची माहिती"
Anand Maratha | “जरा जरा टच मी टच मी” या गाण्याने अख्या बॉलीवूडला आग लावून टाकणारी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचे अजून सुद्धा लाखो चाहते आहेत. दरम्यान कतरीना ही सध्या 41 वर्षांची आहे. 41 वर्षांची कतरीना आताच्या यंग हिरोईनींना देखील लाजवेल अशी तिची झिरो फिगर आहे. तिच्या झिरो फिगरमुळे ती आणखीनच तरुण दिसते. कतरीनाचा तिच्या […]"

रुसलेल्या बायकोची समजूत काढणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणं, या 5 टिप्स वापरा, बायको येईल मिठीत"
Tawde Vivah | सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिली असेल ज्या व्हिडिओमध्ये एक कावळा आणि कावळी एकमेकांच्या पायावर पाय ठेवून भांडत असतात. या व्हिडिओला (Us in another universe) असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे. अशा पद्धतीच्या अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल होत असतात. या व्हिडिओ खास प्रेमींसाठी डेडिकेट केल्या जातात. आता कावळा […]"

Marathi Matrimony | सतत जोडीदाराचा मोबाईल तपासात असाल तर थांबा!, नात्यामध्ये होऊ शकतात हे गंभीर परिणाम"
Anand Maratha | आजकल आपल्या पार्टनरच्या फोनची झडती घेणे कॉमन झाले आहे. 70 टक्के भांडणं या फोनमुळेच होत असतात. सध्याच्या घडीला टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की, माणसं संवाद साधण्यासाठी जास्त करून मोबाईलचा वापर करतात. खूप कमी लोक समोरासमोर भेटून बोलणं करतात. आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप उपलब्ध असतात. ज्याद्वारे आपण कोणाशी केव्हाही बोलू शकतो. […]"

Marathi Matrimony | पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा मिळेल झगमगता ग्लो, दररोजच्या वापरात करा या तीन गोष्टींचा समावेश"
Anand Maratha | पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पावसामुळे वातावरणामध्ये थंडावा पसरतो. त्यामुळे सर्वत्र वातावरण गारेगार होऊन जाते. परंतु पावसाळ्यामध्ये ही एक समस्या सगळ्यांसाठी कॉमन आहे. ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केव्हाही लाईट जाणे. सतत लाईट जात राहिल्यावर आपल्या घरामधील फॅन बंद राहतो. ज्यामुळे बाहेर कितीही पाऊस असला तरी, आपल्याला घाम […]"
All Articles

Maratha Vadhu Var | लग्नानंतर लगेचच या सवयी सोडा, अन्यथा नात्यात कटुता वाढतंच जाईल
Maratha Vadhu Var | एकीकडे कोणी अरेंज मॅरेज करतात, तर कुणी आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लव्ह मॅरेजकरतात. पण जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती लग्न बंधनात अडकते तेव्हा त्यांच्या आयुष्यात बरेच काही बदलते. स्वत:च्या आधी आपल्या जोडीदाराचा विचार करणं, एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून जीवनाचा प्रवास सुरु होतो. तसेच अनेक नवीन गोष्टी आयुष्याचा भाग बनतात. | Maratha Vadhu Var […]